Tuesday, 21 January 2014

गाथा नं.५ "द्वेषावर प्रेमानेच मात करता येते "



गाथा नं.५

"द्वेषावर प्रेमानेच मात करता येते "


काव्यानुवाद : 

न मिटे वैर वैराने , संसारी हे सत्य असे ।
मिटे अवैराने ते , हाचि सनातन धर्म असे ।।५।।

भावार्थ :

वैराने वैर कधीही संपत नाही अवैरानेच वैर शांत होत असते . हाच जगाचा सनातन नियम आहे . 



No comments:

Post a Comment