गाथा नं :. १३
"मनावर संयम नसल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होतो "
"मनावर संयम नसल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होतो "
काव्यानुवाद :
नीट न शाकारीले छत , घरात ऐशा वृष्टी शिरे ।
नीट न ज्याशी संवारिले , चित्ती अशा या राग शिरे ।।१३।।
भावार्थ :
ज्याप्रमाणे घराचे छत नीट साकारलेले नसेल तर पावसाचे पाणी घरात शिरते , त्याप्रमाणेच संयमाचा अभ्यास त्या चित्ताला नसेल तर त्यात तृष्णा किंवा आसक्ती लवकरच निर्माण होते.
नमो बुद्धाय |
नमो धम्माय |
नमो संघाय |

No comments:
Post a Comment