गाथा नं . १४
"मनावर संयम असल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होत नाही "
"मनावर संयम असल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होत नाही "
काव्यानुवाद :
नीट छत ज्याचे साकरे , घरात त्या न वृष्टी शिरे ।
नीट जयाशी संवारिले , चित्ती अशा न राग शिरे ।।१४।।
भावार्थ :
एखाद्या घराचे छत साकारलेले असल्यास , त्या घरात जसे पावसाचे पाणी शिरू शकत नाही,त्याप्रमाणेच संयमाचा अभ्यास असलेल्या चित्तात तृष्णा किंव्हा आसक्ती निर्माण होऊ शकत नाही .
नमो बुद्धाय
नमो धम्माय
नमो संघाय

No comments:
Post a Comment