Thursday, 17 July 2014

गाथा नं . १४ : "मनावर संयम असल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होत नाही "


गाथा नं . १४ 

"मनावर संयम असल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होत नाही "



"मनावर संयम असल्यास मनात आसक्तीचा शिरकाव होत नाही "

काव्यानुवाद :
नीट छत ज्याचे साकरे , घरात त्या न वृष्टी शिरे ।
नीट जयाशी संवारिले , चित्ती अशा न राग शिरे ।।१४।।

भावार्थ :
एखाद्या घराचे छत साकारलेले असल्यास , त्या घरात जसे पावसाचे पाणी शिरू शकत नाही,त्याप्रमाणेच संयमाचा अभ्यास असलेल्या चित्तात तृष्णा किंव्हा आसक्ती निर्माण होऊ शकत नाही . 

नमो बुद्धाय 
नमो धम्माय 
नमो संघाय 

No comments:

Post a Comment